Homepage

Marathi News

Vodafone Idea दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? सरकारनं हात झटकताच संकटात आणखी वाढ!

विलीनीकरणानंतरही अडचणी कायम २०१८ मध्ये व्होडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांचं विलीनीकरण होऊन ‘व्होडाफोन आयडिया (Vi)’ अस्तित्वात आली. यामागील प्रमुख उद्देश म्हणजे जिओ आणि एअरटेलसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देणं. पण अपेक्षेप्रमाणे हे विलीनीकरण फायदेशीर ठरलं नाही. उलट, ही कंपनी आता सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएलनंतर सर्वाधिक आर्थिक अडचणीत सापडलेली दुसरी कंपनी ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयानं…